कोरठण खंडोबाला पुढील वर्षी ग्रामस्थ,भक्तातर्फे  चंपाषष्ठीला कीर्तन सप्ताहाचे आयोजन कोरठण देवस्थानवरचा आर्थिक भार होणार कमी

अहमदनगर,दि.(महेश कांबळे)लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा  ता.पारनेर या देवस्थानला पुढील वर्षापासुन…

बिबटप्रवण तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्या व बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची खा.डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

 पुणे,दि.(प्रतिनिधी)जुन्नर,आंबेगाव,खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी तसेच या…

नारायणगाव परिसरातील बालचमू मावळ्यांनी केला गड किल्ल्याचा अभ्यास

नारायणगाव,दि.(प्रतिनिधी)नारायणगाव वारूळवाडी परिसरातील बालमित्रांसाठी रायरेश्वर किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष…

बेल्ह्यात दोन गटांत राडा ६१ जणांवर गुन्हे दाखल ;६ जणांना अटक 

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)बेल्ह्यात दोन गटात तुफान दगडफेक करत मारामारी झाली. दोन्ही गटाच्या तरूणांनी एकमेकांच्या विरोधात आळेफाटा पोलिस…

आळेफाटा येथे कॅन्सर रुग्णाचा मृत्यू डॉकटरच्या हलगर्जीपणामुळेच;ससून हॉस्पिटलचा अहवाल सादर

आळेफाटा, दि.(मनीष गडगे)जुन्नर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना आळेफाटा येथे घडली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण…

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत तहसीलदारांना मनसेचे निवेदन

जुन्नर,दि.(प्रतिनिधी)अवकाळी पावसाच्या गारपिटीने रविवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्या बाबत जुन्नर तालुक्यातील मनसेच्यावतीने तहसीलदार रवींद्र सबनीस…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  तातडीची आर्थिक मदत करा:-खासदार डॉ. अमोल कोल्हे

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)- काल झालेला अवकाळी पाऊसाच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला…

अनेकांचे मनसुबे धुळीत।अखेर राजेंद्र बबन पिंगट झाले बेल्ह्याचे बिनविरोध उपसरपंच

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीत मिळत बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंचपदी अखेर राजेंद्र बबन पिंगट यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामस्थांनी…

कोण बनणार बेल्हे गावचा उपसरपंच ? 

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड होणार आहे. त्यामुळे…

संबळ वाद्यशिवाय नवरात्र पूर्ण होत नाही।संबळ वाद्य वाजविणारे कलाकारही दुर्मिळ होत आहे  

अहमदनगर दि.(महेश कांबळे) सध्याच्या आधुनिक व सोशल मीडिया च्या जमान्यात सर्व जण आकर्षीत झाले आहे मात्र …